कलश ज्या श्रद्धेने स्थापित केला जातो त्याच श्रद्धेने विसर्जन आवश्यक आहे. जर तुम्ही नारळ काढले किंवा चुकीच्या पद्धतीने वापरले तर त्याचा अपमान होतो आणि नवरात्रीमध्ये केलेल्या पूजा आणि उपवासाचे फळ मिळत नाही. जाणून घेऊया नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?
Dussehra 2025 : नवरात्रीत देवीसमोर ठेवलेल्या कलशातल्या नारळाचे काय करावे? या गोष्टी लक्षात ठेवा
Written by:Asavari Khedekar Burumbadkar
Published:
शारदीय नवरात्र संपल्यानंतर कलशाचे काय करावे ते जाणून घ्या...





